फेरीवाल्यांना मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह सात जणांची ठाणे न्यायालयाने गुरुवारी जामिनावर सुटका केली आहे. ...
जादा व्याजदराचे आमिष दाखवून ठाण्यासह महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या ८०० ते ९०० ठेवीदारांकडून सुमारे सात कोटी ५६ लाख २ हजारांची फसवणूक करणा-या अनुराधा फडणीस (५१) आणि शरयू विनायक ठकार ...
प्रशासकीय पातळीवर पारदर्शक पद्धतीने काम सुरू आहे की नाही, याची माहिती जनसामान्यांनादेखील सहजपणे उपलब्ध व्हावी, या उद्देशातून माहितीचा अधिकार अस्तित्वात आला. ...
संपूर्ण देशाला हदरवून सोडणा-या कोट्यावधीच्या बनावट मुद्रांक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी याचे कर्नाटकाच्या तुरुंगात शिक्षा भोगत असताना गुरुवारी निधन झाले़. १४ वर्षापूर्वी सुरु झालेल्या या प्रकरणाचा अद्याप अंतिम निकाल लागला नसून ...
केंद्राच्या स्टॅण्ड अप योजनेचा गोव्यात फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे. उत्तर गोव्यात तब्बल ३१५ राष्ट्रीयकृत बँका आहेत मात्र या योजनेचा मोठा गाजावाजा करुनही गेल्या तीन महिन्यात केवळ सातजणांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. ...
मुंबई - राज्यातील ग्रामीण भागातील सर्व पाणीपुरवठा योजना व लघुजल योजना सौर ऊर्जेवर घेण्यात येत असताना ज्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा नियोजन समितीकडून अथवा अन्य शासकीय संस्थेकडून या योजनेसाठी मिळालेला निधी, तसेच सौर कृषी पंपांसाठी मिळालेला निधी येत्या 3 ...
भाजपाच्या अनेक नेत्यांनी ताजमहालवरून केलेल्या उलटसुलट वक्तव्यांवरून वातावरण तापले असतानाच आता या वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेल्या संघटनेनेही उडी घेतली आहे. ...
नोटाबंदी आणि जीएसटी लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था अपंग झाली आहे. सरकारने ज्या पद्धतीने जीएसटी लागू केला आहे. त्यामुळे देशात टॅक्स दहशतवादाची त्सुनामी आली आहे. ...