राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कर्जमाफी हा अंतिम उपाय असू शकत नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी शेतमालाला उप्तादन खर्चापेक्षा 50 टक्के नफा देण्याची गरज आहे ...
फक्त भारतीय संघाचे व्यस्त वेळापत्रक लक्षात घेता तात्पुरत्या स्वरुपाचा हा बदल केला जाऊ शकतो. 16 नोव्हेंबरपासून कोलकात्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. ...
2015 साली ज्या कथित लुईस बर्जर लाचखोरी प्रकरणाने संपूर्ण गोवा राज्य ढवळून काढले होते. त्या प्रकरणात गोव्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार दिगंबर कामत यांना सत्र न्यायालयाने मंजूर केलेला अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला. ...
भरधाव कारचा रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यात नागपूर येथील कल्याणी कुटुंबीयातील १२ वर्षीय करणचा मृत्यू झाला. ...
देशात रोहिंग्यांची सर्वात जास्त असणा-या जम्मू आणि काश्मीरमध्ये मात्र आता हा राजकारणाचा मुद्दा झाला आहे. पीडीपीच्या नेत्या व मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी रोहिंग्यांच्या बाबत घेतलेल्या भूमिकेवरुन पक्षाचे ज्येष्ठ नेते विक्रमादित्य सिंग यांनी पक्षसदस ...
साप दिसला की लोक घाबरून त्याला मारतात. प्रत्यक्षात साप हा घातक नसून माणसांसाठी फायद्याचा असल्यामुळे त्याला मारण्याऐवजी जीवदान देऊन त्याचे रक्षण करणे गरजेचे आहे. यासाठी मंगरुळपीर येथील मानद वन्यजीव रक्षक गौरव कुमार इंगळे प्रयत्न करीत आहेत. ...