उत्तर भारतीयांना धमकावण्याचा काही जण प्रयत्न करत होते. परंतू गेल्या चार वर्षांत कुणाची या लोकांना धमकावण्याची हिंमत झालेली नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...
आॅक्सफॅम हा जागतिक पातळीवर दारिद्रय निर्मूलनासाठी कार्यरत असलेल्या २० धर्मादाय संस्थांचा महासंघ आहे. ब्रिटनमधील आॅक्सफर्ड येथे मुख्यालय असलेल्या ... ...
सिनेमाची सुरुवात अमिताभ बच्चन यांच्या दमदार आवाजाने होते जी तुम्हाला आमीर खानच्या लगानची आठवण करुन देते. मग वाराणसीच्या मणी घाटावर जन्म होतो तो मणिकर्णिकेचा (राणी लक्ष्मीबाई). ...
अगणित विषयांवरल्या चर्चांची रेलचेल, समांतर चाललेले नृत्य-संगीत-वादनाचे कार्यक्रम आणि फक्त पाच दिवसात तब्बल पाच लाखाहून अधिक श्रोत्यांच्या लगबगीने भरून वाहणारे उसळते मंडप... - कुणाही विचारी मनाला थक्क करणारे आणि दिलासा देणारे हे चित्र आहे जयपूर लिटरेच ...
सध्याच्या स्थितीत लोकसभा निवडणुका झाल्यास स्पष्ट बहुमत कोणत्याच पक्षाला मिळाणार नाही, असा अंदाज एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे. ...