महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेत चालक पदावर कर्तव्य बजावताना वर्षभरातील २६० दिवसांत विनाअपघात सुरक्षित सेवा देणा-या ठाणे विभागाच्या आठ आगारांतील जवळपास ३५० चालकांना येत्या प्रजासत्ताक दिनी गौरविले जाणार आहे. ...
‘उम्मत-ए-मोहम्मदीया’ या ग्रृपमधील सदस्य परदेशातील हॅन्डलरच्या संपर्कात असून ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेच्या विचारांनी प्रेरित असल्याची ‘पक्की खबर’ एटीएसला मिळाली होती. ...
विरार-आलिबाग कॉरिडॉरमुळे येथील औद्योगिक वसाहतीवर विस्थापित होण्याचे ढग आता निवळले असून, रेल्वेच्या बहुचर्चित विरार-आलिबाग कॉरिडॉरचा मार्ग आता बदलण्यात आला आहे. ...
सध्या स्वच्छ सुंदर शहराबाबत जनजागृती केली जात असली तरी डहाणूतील मासे विक्री रस्त्यावरच सुरु असल्याने नागरिकांना नाकाला रुमाल लावण्याची वेळ आली आहे. ...
वडराई येथील हेमा हेमंत वैद्य या मच्छीमार महिलेच्या साईदत्त कृपा या बोटीच्या डोलनेट जाळ्यात दुर्मीळ कासव सापडल्यानंतर मच्छीमारांनी आपले जाळे फाडून त्याची सुखरूप सुटका करीत पुन्हा समुद्रात सोडून दिले. ...
धाटाव एमआयडीसीत स्थानिकांना नोकरी मिळालीच पाहिजे, मुलींना नोकरीत आरक्षण द्या, प्रदूषणावर नियंत्रण आलेच पाहिजे आदी मागण्यांसाठी धाटाव एमआयडीसीविरोधातील बहुजन समाजाने गुरुवारी मोर्चा काढला होता. ...