मुसळधार पावसामुळे सलग चौथ्या दिवशी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. सलग तीन दिवस मुंबई शहर आणि उपनगरात कोसळलेल्या मुसळधार पावसाने मंगळवारीही आपला जोर कायम ठेवला. ...
रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील प्रस्तावित मेगा रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिक शेतकरी, नागरिकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल. स्थानिकांच्या संमतीशिवाय हा प्रकल्प लादला जाणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधान परि ...
मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असतानाच मागील २४ तासांत गोरेगाव येथे सर्वाधिक २२२.८० मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान खात्याने सांगितले. ...
मुंबईतील धोकादायक वृक्षांच्या फांद्या छाटणे किंवा एखादा वृक्ष अडचण ठरत असल्यास त्याची कापणी करण्यासाठी महापालिकेने गेल्या तीन वर्षांत तब्बल १५० कोटी रुपये मातीत घालवल्याचे माहितीच्या अधिकारात उघडकीस आले आहे. ...
दरवर्षी मुसळधार पावसात रेल्वेचे रूळ पाण्याखाली जातात आणि रेल्वे ठप्प पडते. लोकांचे हाल होतात. मात्र, रेल्वे प्रशासन ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी काही ठोस पावले उचलताना दिसत नाही. ...
मराठी, हिंदी व इंग्रजी चित्रपट, अनेक जाहिराती, नाटक आणि मराठी, हिंदी मालिकांमधून अभिनयाचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते सुमंत मस्तकार (९५) यांचे सोमवारी वृद्धापकाळाने चेंबूर येथील रुग्णालयात निधन झाले. ...
आदिवासी विकास विभागाच्या ६,००० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदविण्याचे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही, आदिवासी विभागाचे सहसचिव आरोपींना सुनावणी देण्यास इच्छुक आहेत. ...
मुंबई विद्यापीठाच्या मागच्या वर्षीच्या निकाल गोंधळानंतर या वर्षी विद्यापीठाला अखेर सूर गवसला आहे. उन्हाळी सत्रातील तृतीय वर्षाच्या परीक्षांचे निकाल वेळेवर लावण्यात विद्यापीठाला यश आले आहे. ...