श्रेयस गोपालच्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे सौराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यादरम्यान खेळल्या जात असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेतील उपांत्य फेरीची लढत रंगतदार स्थितीत आली आहे. ...
अनुसूचित जाती/जमाती कायदा २०१८च्या विरोधात दाखल झालेल्या आव्हान याचिका व केंद्र सरकारचा फेरआढावा याबद्दलची एकत्रित सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या एका खंडपीठापुढे घेण्यात येईल. ...