आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल. भाजपा शिवसेना सरकारचा हा चौथा अर्थसंकल्प असेल. पुढच्यावर्षी निवडणुकांची धामधूम सुरू होईल त्यामुळे जे काही मांडायचे ते याच बजेटमध्ये मांडायचे या हेतूने सरकारने बजेटची जोरदार तयारी सुरू केली आहे. ...
भाजीपाला खरेदीसाठी सायकलवर निघालेले अंबड लिंक रोडवरील नवनाथनगरचे रहिवासी अरुण गणपत तांबोळी-कोठुरकर (५८) यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेले कोठुरकर यांचा उपचारादरम्यान मेंदू मृत झाल्याचे डॉक्टरांनी दोन दिवसांपूर्वी घोषित केले. ...
बारामतीचा ‘जाणता राजा’ सातारी राजधानीत आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत होणाºया सोहळ्यावर त्यांचेच मनसबदार-राजसरदार बहिष्कार टाकतात. तरीही ते ‘व्वाऽऽ व्वाऽऽ’ छान !’ म्हणत मान हलवून निघून जातात. ही रंजक गोष्ट इटुकल्या-पिटुकल्या लेकरालाही खरी वाटेनाशी झाल ...
देशात महिला सक्षमीकरणाचे जोरदार वारे वाहत असून, आता सकारात्मक बदलही पाहायला मिळतायत. मुंबईतल्या माटुंग्यापाठोपाठ राजस्थानमधल्या गांधीनगर रेल्वे स्थानकातही सर्व कामकाजासाठी महिला कर्मचारी आणि अधिकारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
लोकप्रतिनिधी हे नागरिकांनी निवडून दिलेले असतात, त्यामुळे विभागातील नागरी समस्या सोडवाव्यात, अशी नागरिकांची रास्त अपेक्षा असते. मात्र महापालिका आणि नगरपालिकांमध्ये नगरसेवकांना आर्थिक व कार्यकारी अधिकार नसल्यामुळे सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासा ...
कुष्ठरोगाचा लवकर शोध घेणे आणि रोग्यांना उपचार पुरविणे या गोष्टींना प्राधान्य देऊन कुष्ठरोगाच्या समूळ निर्मूलनासाठी बहुआयामी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांवर भर दयावा, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. ...
रत्नागिरी - श्रीदेवीच्या निधनाचे वृत्त साऱ्यांनाच धक्का देणारं ठरलं. अनेकांनी शब्दांतून आपल्या भावना मांडल्या. तिच्या चित्रपटांची आठवण काढली. तिची ... ...
नाशिक : गुटखा, पानाच्या पिचक-यांनी बरबटलेल्या भिंती, सांडपाण्याचे नाले, खाद्यपदार्थाचे ठिकठिकाणी पडलेले रॅपर, जुनी रंग उडालेली इमारत आणि सर्वत्र ... ...