महात्मा गांधी यांची हत्या करूनही त्यांचा अहिंसेचा, प्रेमाचा, सत्याचा संदेश संपवता न आल्यानेच अत्यंत संतापाच्या भावनेतून बापूंच्या प्रतिमेवर गोळ्या झाडण्याचा घृणास्पद प्रकार करण्यात आला. सत्ताप्राप्तीच्या लालसेतून असे प्रकार केले जातात. अर्थात, देशाती ...
जगभरासह भारतात OnePlus, Xiaomi या कंपन्यांनी मोबाईल विक्रीमध्ये उच्चांक गाठला आहे. मात्र, याच कंपन्यांचे फोन तुमच्यासाठी अतिशय धोक्याचे आहेत. या कंपन्यांच्या फोनमधून निघणारे रेडिएशन सर्वांत जास्त आणि पातळी ओलांडणारे असल्याचे जर्मनीच्या फेडरल ऑफिस ऑफ ...
अरबाज खान व मलायका अरोरा भलेही कायद्याने पती-पत्नी राहिलेले नाहीत. पण अद्यापही अरबाज व मलायका बांधून ठेवणारा एकमेव समान धागा आहे. तो म्हणजे, त्यांचा मुलगा अरहान. ...
कन्नौज आणि बाराबंकी येथून अनेक कार्यकर्ते प्रियंका आणि राहुल गांधींच्या रोड शोमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते जेव्हा कानपूर रोड येथे पोहोचले तेव्हा चोरांनी त्यांचे स्मार्टफोन आणि अन्य महत्त्वाचे सामान चोरले. ...