महाराष्ट्रात आता प्लास्टिक बंदी. मात्र ही बंदी नेमकी कोणत्या प्लास्टिक उत्पादनांवर आणि कोणत्या उत्पादनांना बंदीतून वगळले आहे त्याची माहिती असणे आवश्यकच. ...
कऱ्हाड येथे व्यापाऱ्यांचे अपहरण करून पळालेल्या तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांच्याकडील रोख रक्कम मोजायला पोलिसांना तब्बल पावणेपाच तास लागले. या तिघांकडून ४ कोटी ४८ लाख रूपये जप्त करण्यात आले आहेत. ...
जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यानंतर लष्कराने दहशतवाद्यांविरोधातील कारवाईला वेग आणला आहे. आता राजकीय दबाव नसल्याने पोलीस आपली कारवाई अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतील ...
औरंगजेब यांचे दहशतवाद्यांनी अपहरण करुन हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले गेले. ...
समविचारी पक्षांनी एकत्र यावं, अशी साद घालून भाजपाविरोधी पक्षांना एकत्र येण्याचं जाहीर आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेलं असतानाच, त्यांचे खास शिलेदार मानले जाणारे जितेंद्र आव्हाड आज 'कृष्णकुंज'वर पोहोचल्यानं अनेकांच्या भुवय ...