ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
गुगलने भारतीयांसाठी मोफत वाय-फायच्या विस्ताराची योजना आखली असून याच्या अंतर्गत आता रेल्वे स्थानकांच्या पलीकडेही या प्रकारची सेवा प्रदान करण्यात येणार आहे. ...
मागील ३ वर्षात राज्य सरकारने केलेल्या एकाही शिफारशी इतका भाव केंद्र सरकारने एकदाही केला नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिकांच्या हमीभावाबाबत ऐतिहासिक वाढ म्हणून शेतकऱ्यांची दिशाभूल आणि फसवणूक करत आहेत, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय ...
सुनंदा पुष्कर प्रकरणात दिल्लीतल्या पटियाळा हाऊस कोर्टानं शशी थरूर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. परंतु न्यायालयानं त्यांना देशाबाहेर जाण्यापासून घातलेल्या बंदीवर भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी टीका केली आहे. ...