ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसूती कक्ष सद्यस्थितीत हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. एकीकडे प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या गरदोर मातांची संख्या जास्त आहे. ...
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचे २०१९ मधील वाजणारे पडघम लक्षात घेऊन राज्यातील सेना-भाजपा युती सरकारने ‘युवा माहितीदूत’ या उपक्र माच्या गोंडस नावाखाली सरकारी योजनांची महाराष्ट्रातील ५० लाख घरांत पोहोचवण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जुंपले आहे. ...
काश्मीर असो किंवा चीन, हे प्रश्न राजकीय किंवा धार्मिक मुद्यांवर सोडवता येणे शक्य नाही. कारण या प्रश्नांचा थेट संबंध हा लष्कराशी असल्याने त्यामागचे वास्तव समजून घेतले पाहिजे. ...
धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असून बहुतांश धरणं भरली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने नद्यांना पूर आला आहे. मुळा, मुठा, भीमा व घोड नदीपात्राला पूर आला होता. ...
शासनाने संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. नुसत्या घोषणा देत शासन कामाचा पाढा मोजत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. ...