मुली पळवण्याबाबत बेताल विधान केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार राम कदम यांच्यावर सर्व स्तरातून सडकून टीका होत आहे. मनसेकडूनही त्यांच्याविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. ...
‘बाटलीबंद पाण्यावर प्रश्नचिन्ह; प्रत्येक सहावी बाटली दूषित’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने ३१ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाने स्वत:हून दखल घेत बात ...
पगार व नोकरीची खात्री नसल्याने बुधवार, शिक्षक दिनी विनाअनुदानित शाळांतील शिक्षक, कर्मचारी प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. ...
कागदावर जसे दिसते, ते शेतावर अजिबात दिसत नाही. याची प्रचिती परवा राज्याच्या कृषी विभागाने खरीप हंगामाचा अहवाल जाहीर केला, त्यात दिसली. कारण ती केवळ आकडेवारीची करामत म्हणावी लागेल. ...
आपल्या देशातील शिक्षकांनी आणि विचारवंतांनी जगातील सर्वश्रेष्ठ ज्ञान ग्रहण करून त्यातून आपल्या देशासाठी मार्ग निश्चित केला. त्यामुळे भारताला ‘विश्वगुरू’ हा दर्जा प्राप्त झाला. ...
सरकारी संस्थांची सुरक्षा करण्यासाठी १९६९ मध्ये स्थापन करण्यात आलेले केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आता खासगी क्षेत्रातील कंपन्याच्या सुरक्षेसाठीचे एक प्रमुख सुरक्षा दल बनले आहे. या माध्यमातून सीआयएसएफचे उत्पन्न २०० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. ...