- सदानंद नाईक उल्हासनगर : महापौरपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाकडून दगाफटका होऊ नये म्हणून साई, भाजपातील नाराज व बंडखोर नगरसेवकांवर भाजपाकडून वॉच ठेवण्यात येत आहे. भाजपाचाच महापौर होणार असल्याची प्रतिक्रीया प्रकाश माखिजा यांनी दिली आहे.भाजपाच्या वरि ...
मुंबईतील कचरा उचलण्यासाठी सात वर्षांचे कंत्राट देण्यात येणार होते. यासाठी महापालिकेच्या अपेक्षित खर्चापेक्षा कमी खर्चाची निविदा ठेकेदारांनी भरली होती. ...
राजकारणामध्ये उगवत्या सूर्याला नमस्कार घालणारे फार असतात. मात्र प्रकाश कदम यांच्यासारखे निष्ठावान कार्यकर्ते असल्यामुळे पक्षात त्यांची वेगळी किंमत आहे, असे गौरवोद्गार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कात्रज येथे व्यक्त केले. ...
सरकारी यंत्रणांच्या बेफिकिरीचा मुद्दा हा नेहमीच चर्चेत येणारा असतो; पण त्याचसोबत जोडून असते ती यंत्रणांमधील बेजबाबदारी; जी अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते आहे. प्रत्येक बाबतीत लोकांकडे बोट दाखवून मोकळे होऊ पाहणारी किंवा हात वर करणारी ही बेजबाबदा ...
विश्वास कुणावर ठेवावा, हा तसा हल्ली सर्वच क्षेत्रात विचारला जाणारा प्रश्न आहे; परंतु त्यातही सहकार व राजकारणाच्या बाबतीत तर तो अधिकच प्रकर्षाने उपस्थित होताना दिसतो. सहकाराला अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात घरघर लागल्याचे चित्र या अविश्वासातूनच आकारा ...
सोनवडेचा घाट, इचलकरंजीची रेल्वे आणि कऱ्हाडचे विमानतळ हे प्रकल्प सध्यातरी अनावश्यक आहेत. पुढे त्यांची गरज निर्माण होईल, असे वाटतही नाही. सध्याचे रस्ते, रेल्वे आणि विमानतळ विकसित झाले तर नव्यांची गरजही राहणार नाही..... ...