जामा मशिद येथील नमाज अदा केल्यानंतर तेथील परसरात दगडफेक करणाऱ्या जमावात पोलिसांनी काही आपले विश्वासू साथीदार घुसवले. ठरल्याप्रमाणे तेथील काही समाजकंटकांनी नमाज पठण होताच, ...
लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेचे नुकतेच १०० भाग पूर्ण झाले असून मालिकेची टीम प्रचंड खूश आहे. या मालिकेत समृद्धी केळकर, ओमप्रकाश शिंदे आणि सुरभी हांडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवले. त्यात इशांत शर्माची कामगिरी उल्लेखनीय झाली. त्याने 22 षटकांत 10 निर्धाव षटके टाकून 28 धावा देत 3 विकेट घेतल्या. ...
अभिषेक बच्चन अनुराग कश्यपच्या 'मनमर्जियां' सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत विकी कौशल व तापसी पन्नूदेखील मुख्य भूमिकेत आहेत. ...
रस्ता दुर्घटनेत त्याने पाय गमावला... क्रीडा क्षेत्रात ऐन भरात असताना झालेल्या या अपघातामुळे कोणीही खचला असता... जगण्याची उमेद गमावून बसला असता, परंतु तसे झाले नाही... पाय गमावून मिळालेल्या आयुष्याच्या शिकवणीचे त्याने जतन केले... ...
नुकतंच अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरला व्हॅंकूवरच्या रस्त्यांवर एन्जॉय करताना पाहिलं गेलं. हे फोटो शिबानीने तिच्या इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत. ...
राज ठाकरेंनी मेळाव्याचे भाषण सुरू करण्यापूर्वी आंबेनळी दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर, कोकणवासी हेही कोकणातील रस्त्यांप्रमाणेच वळणवळणाचे आहेत, असे म्हटले. ...