सन १९९९ मध्ये आलेल्या ‘सिर्फ तुम’ या चित्रपटातील ‘दिलबर’ हे गाणे तुफान गाजले.यानंतर सुमारे २० वर्षांनंतर जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात हेच ‘दिलबर’ हे गाणे रिक्रिएट करण्यात आले. ...
मीरा भाईंदर महापालिके कडून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळां कडून मंडप साठी केली जाणारी अवास्तव शुल्क आकारणी बंद करा अशी मागणी मनसेने केली आहे. ...
गेल्या पावणेतीन महिन्यांपासून जिल्ह्यातील २ लाख १० हजार शेतकरी पीकविम्यासाठी धावाधाव करीत होते. पीकविम्याच्या घोळाचा गुंता मात्र सुटत नव्हता. अखेर हा घोळ संपुष्टात आला असून, या शेतक-यांसाठी पीकविमा कंपनीने ३८ कोटी ४९ लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. ...
राज्यभरातील पंचतारांकित आणि अन्य मोठय़ा हॉटेलांमध्ये फक्त एक-दोनवेळा वापरून जे साबण टाकून दिले जातात, त्या साबणांचा वापर आता चांगल्या कामासाठी केला जाणार आहे. ...
Kerala Floods: शाहरूख खान, अक्षय कुमारपासून सुशांत सिंग राजपूत अशा अनेक बॉलिवूड कलाकारांनीही केरळमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनीही केरळला ५१ लाख रूपयांची मदत दिली. ...