साहेबांनी माढ्यातून माघार घेतली आणि त्याचवेळी मावळमधील लोकसभेचे उमेदवार म्हणून पार्थ पवार यांच्या नावाची घोषणा केली...पार्थ यांची उमेदवारी काही जणांना अपेक्षित असेल तरी साहेबांची माढ्यातून माघार घेणे अनपेक्षित होते.कारण...यावेळी साहेबांनी त्यांच्या आ ...
2014 साली एकहाती बहुमत मिळवल्यानंतर भाजपाने मित्रपक्षांना दुय्यम वागणूक देण्याचे धोरण अवलंबले होते. मात्र आता बदलत्या परिस्थितीचा कानोसा घेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये अधिकाधिक मित्रपक्षांना सामावून घेण्याचे धोरण भाजपाने स्वीकारले आहे. ...
बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन व अभिनेता इमरान हाश्मी बर्फ या चित्रपटात एकत्र झळकणार असून आता या चित्रपटात इलियाना डिक्रुझची देखील वर्णी लागली आहे. ...
भारताच्या स्वातंत्र्य लढाईत दांडी यात्रेला महत्त्व आहे. या दिवसाचं महत्त्व जाणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं आहे. दांडी यात्रेच्या निमित्ताने मुठीतल्या मिठाने इंग्रजांचे साम्राज्य हादरवून सोडलं, असं मोदी यांनी म्हटलं आहे. ...