चिरंजीव डॉ़ सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेले काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताने मंगळवारी एकच खळबळ उडाली. ...
गोव्यात आपले सरकार यावे, यासाठी भाजपाने मित्रपक्ष व अपक्ष यांना एकूण ७ मंत्रिपदे द्यावी लागली आहेत. एकूण १२ जणांच्या मंत्रिमंडळात भाजपाचे मुख्यमंत्र्यांसह केवळ पाचच मंत्री आहेत. ...
शरद पवार गोंधळलेले आहेत. ते संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये करत आहेत. सर्जिकल स्ट्राईकवरूनही ते असेच बोलत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली. ...
आचारसंहितेच्या काळात एका खासगी टीव्ही वाहिनीवरील मालिकेमुळे शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांचा प्रचार होत आहे. ...