ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
१६ पैकी चार संशयित आरोपींनी पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कबुली दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापैकी एक संशयित आरोपी महाराष्ट्र आणि दुसरा कर्नाटकातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
लोणार : तालुक्यातील जाफ्राबाद शेत शिवारात असणाऱ्या चिंचेच्या झाडाला गळफास लावून 45 वर्षीय खुशालराव भाऊराव ओव्हर इसमाने आत्महत्या केली आहे. ऐन 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनीच खुशालराव यांनी आत्महत्या ...
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनादिवशी जॉन अब्राहम व मनोज वाजपेयी यांचा 'सत्यमेव जयते' हा सिनेमा प्रदर्शित झाला. हा चित्रपट भ्रष्ट व्यवस्थेवर भाष्य करतो. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत फारच उत्सुकता होती. त्यांची ही उत् ...
सध्या सर्व तरूणींमध्ये सरळ केसांचा ट्रेन्ड पहायला मिळतो. त्यासाठी पार्लरमध्ये बक्कळ पैसे खर्च करण्यात येतात. तसेच अनेक केमिकल्स असलेले प्रोडक्ट्स वापरण्यात येतात. ...