देशात तयार होणाऱ्या खाद्यतेलामुळे हृदयरोग, किडनीचे आजार होतात, अशा बातम्या काही वर्षांपूर्वी पसरल्यामुळे आपल्या तेलाची मागणीच कमी झाली. रिफाइन्ड तेल चांगले असते ...
निम्मा हंगाम संपल्यानंतरही १३ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, शेतकरी पावसाकडे डोळे लावून आहेत़ औरंगाबाद, जालना, नंदूरबार, बुलडाणा व सांगली जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत २७ टक्क्यांहून कमी पाऊस झाल्याने परिस्थिती कठीण आहे़ ...
उसने दिलेले पैसे परत घेऊन पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून प्रेयसीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. परभणी शहरातील मदिनापाटी परिसरात शनिवारी पहाटे ही घटना घडली. ...
त्यांनी कोणताच आवाज ऐकला नव्हता. मेयो रुग्णालयाच्या ‘एडीआयपी’ योजनेंतर्गत चिमुकल्यांवर ‘कॉक्लीअर इम्प्लान्ट’ करण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच आईची हाक ऐकली. ...
मुलुंड पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्गावर असलेल्या रुणवाल स्क्वेअर इमारतीच्या चौथ्या मजल्यावर महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे कार्यालय आहे. ...