Killari Earthquake : २५ वर्षांपूर्वी ३० सप्टेंबर १९९३ च्या पहाटे नियतीच्या प्रलयंकारी, महाविध्वंसक तांडवात लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ५२ गावं उद्ध्वस्त झाली. हजारो घरं जमीनदोस्त झाली. ...
येत्या लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व भारिप-बहुजन महासंघात युती होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांनी चाचपणी सुरू केली आहे ...
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार उपस्थित होते. ...
यापूर्वीही पीएमपीच्या मालकीच्या तसेच भाडेतत्त्वावरील बसला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, या बस काही वर्ष जुन्या आहेत. शनिवारी इंजिनमधून धूर आलेली बस ...