विश्व चॅम्पियन मार्क मारक्केजने चमकदार कामगिरी कायम राखताना रविवारी मलेशियन मोटोजीपीमध्ये जेतेपद पटकावले. त्याचे यंदाच्या मोसमातील हे नववे विजेतेपद आहे. ...
महाराष्ट्रातील कृषिपूरक उद्योगांपैकी साखर उद्योग हा एक प्रमुख आहे. त्याची उलाढाल सुमारे ६० हजार कोटी रुपये आहे. गेल्या दोन वर्षांपासून या उद्योगातून साखरेचे उत्पादन वाढले असल्याने भाव पडले आहेत. परिणामी, साखर उद्योगच अडचणीत आला आहे. ...
अंधारावर प्रकाशाने मात करण्याच्या दीपावली सणाची सुरुवात आपण धनत्रयोदशीने करतो. धनत्रयोदशी का साजरी केली जाते व त्यामागचा नेमका हेतू काय, असा प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे. ...
बहुनां जन्ममामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते। वासुदेव सर्वभिती स महात्मा सुदुर्लभ : ।। मनुष्यजन्म लाभल्यामुळे आपण परमेश्वराची प्राप्ती करू शकतो, हे ज्ञान प्राप्त होणे अत्यंत आवश्यक आहे. ...
सार्वजनिक शौचालयांची कामे जागेअभावी रखडली आहेत. गेल्या दोन वर्षांत निश्चित केलेल्या एकूण सार्वजनिक शौचालयांपैकी ४० टक्के शौचालये महापालिकेने अद्याप बांधलेली नाहीत. ...
वर्सोवा येथील आंबेडकर नगर, सिध्दार्थ नगर, म्हाडा, धनलक्ष्मी कौ. आॅप-हौ. सोसायटी समोर, एसव्हीपी नगर, चार बंगला आणि मिल्लत नगर येथे मोठ्या प्रमाणात तिवरांचे जंगल अस्तित्वात आहे. ...
भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण आणि साजरा करण्याच्या पद्धती या शास्त्र, विज्ञानाशी निगडित आहे. अमुक सणादिवशी हे करा, ते करू नका, हे आग्रहपूर्वक सांगणे केवळ सर्वंकष मानवी हितासाठीच असते. ...
दीपावलीचा सण थंडीच्या काळात येतो. याला दोन प्रमुख कारणे आहेत. थंडीमध्ये आपल्याला भूक खूप लागते. आहारात तेल-तुपाचा समावेश असेल तर शरीराचे आरोग्य चांगले राहते. आश्विन महिन्यात शेतातील नवीन धान्य घरात येते, संपन्नता असते. प्रकाशाचा हा उत्सव साजरा केल्या ...