केरळमध्ये भीषण महापुराने थैमान घातले आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे केरळमधील जनजीवन विस्कळीत झाले असून देशभरातून केरळसाठी मदतीचा हात पुढे केला जात आहे. प्रत्येकजण आपापल्यापरीने ही मदत करण्याचा प्रयत्न ...
अभिनेत्री रिंकू राजगुरू आता दोन वर्षानंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक विजू माने यांच्या 'कागर' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...
अनेकदा घरामध्ये गोड पदार्थ म्हणून शिरा केला जातो. शिरा बनवायलाही अगदी सोपा आणि झटपट करता येतो. पण शिऱ्याला एखाद्या नव्या पदार्थांचा फ्लेवर दिला तर त्याची चव आणखी वाढते. ...
महाराष्ट्र व कर्नाटकातील चारही विचारवंतांच्या हत्येचा मूळ सूत्रधार शोधायचा असेल तर पोलिसांनी सनातन संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांना अटक करून चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षऩेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ...
गडचिरोली - जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक नदी, नाल्यांना पूर आला आहे. भामरागडजवळील पर्लकोटा नदीच्या पुराचे पाणी भामरागड शहरात शिरले आहे. इतरही अनेक गावे जलमय झाली आहेत. सोमवारी दिवसभर पावसाचा जोर कायम असल्याने प ...