प्रकल्पग्रस्त शेतक-यांना भूसंपादन मोबदल्याची रक्कम न दिल्याने न्यायालयाने तापी पाटबंधारे महामंडळाचे बँक खाते सील करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आठ दिवसांपासून महामंडळाचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. ...
आतापर्यंत अपराजित राहिलेल्या भारतीय क्रिकेट संघाला शुक्रवारी आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात प्रमुख जखमी खेळाडूंच्या अनुपस्थितीत कमकुवत झालेल्या बांगलादेशविरुद्ध दमदार विजय नोंदवून उपखंडात आपणच ‘बादशाह’ आहोत हे सिद्ध करण्याची संधी असेल. ...
काही महिन्याआधी निदहास तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात कोलंबो येथे भारत- बांगला देश यांच्यात जोरदार लढत झाली होती. तो सामना बांगला देशने चार गड्यांनी गमावला खरा मात्र पराभवानंतरही बांगला देशने शान मात्र कायम राखली होती. ...
भारताने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहजपणे प्रवेश केला. आतापर्यंत अपराजित राहिलेल्या भारताला सुपर फोर गटाच्या अखेरच्या लढतीत दुबळ्या अफगाणिस्तानने बरोबरीत रोखले. ...
भारत व पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये आशिया चषक स्पर्धेची अंतिम लढत होणार, या अपेक्षांना बुधवारी सुरुंग लागला. बांगलादेशने पाकिस्तानचा ३७ धावांनी पराभव केल्यानंतर क्रिकेटप्रेमींची निराशा झाली. ...
नवी दिल्ली : टोकियोत दोन वर्षांनंतर होणाऱ्या आॅलिम्पिकपर्यंत फिटनेस व खेळ यात अत्युच्य गुणवत्ता मिळविण्यासह आॅलिम्पिक पदक जिंकणे तसेच ‘खेलरत्न’ पुरस्कार मिळविणे हे लक्ष्य असल्याचे डबल ट्रॅप नेमबाज श्रेयसी सिंग हिचे मत आहे.राष्टÑकुल सुवर्ण विजेती २७ ...
‘सध्याच्या खेळाडूंना पायाभूत क्रीडा सुविधांबाबत फारशी चणचण सहन करावी लागत नाही. आमच्यावेळी लहान- लहान सोईंसाठी अक्षरश: भटकंती करावी लागायची,’ असे मत राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केले आहे. ...
‘फुलराणी’ सायना नेहवाल हिने गुरुवारी बीडब्ल्यूएफ विश्व सुपर ५०० कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. माजी नंबर वन सायनाने यजमान देशाची किम गा इयून हिच्यावर ३७ मिनिटांत २१-१८,२१-१८ अशा सरळ गेममध्ये विजय नोंदविला. ...
भारतीय दंड विधानातील कलम ४९७ घटनाबाह्य व रद्दबातल ठरविले आणि ते करताना केंद्र सरकारने कायद्याचे केलेले समर्थनच अमान्य केले. या निर्णयामुळे विवाहित स्त्रीशी तिच्या संमतीने संबंध ठेवणाऱ्या विवाहित पुरुषावर ४९७ कलमान्वये गुन्हा दाखलच करता येणार नाही. ...