साहित्यिकांनी दर्जेदार साहित्याची निर्मिती करून राजकारणापेक्षा साहित्यकारणाचा विचार करणारे वातावरण निर्माण केले पाहिजे, असा मौलिक सल्ला नवनिर्वाचित संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी दिला. ...
लैंगिक शोषणाविरुद्ध सुरू झालेल्या ‘मीटू’ मोहिमेमुळे टाटा सन्सने आपले सल्लागार सुहेल सेठ यांच्या कॉन्सुलेज या कंपनीशी असलेला करार मोडीत काढण्याचा निर्णय घेतला. ...