भारतात शास्त्रज्ञांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये सगळेच केवळ आचार्य पदवीच्या आधारे शास्त्रज्ञ म्हणवून घेणारे नाहीत, तर अनेक चांगले शास्त्रज्ञही आहेत; मात्र दुर्दैवाने ज्यांना असाधारण प्रतिभेचे म्हणता येईल, अशांची संख्या हाताच्या बोटांवर मोजता येईल एवढ ...
मध्य रेल्ववरील वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. अंबरनाथ-बदलापूर स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ...
कसूरी मेथी एक असा पदार्थ आहे ज्याचं सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. आयुर्वेदातही कसूरी मेथी खाण्याचे अनेक आरोग्यवर्धक फायदे सांगण्यात आले आहेत. आपण अनेकदा जेवणाचा स्वाद वाढविण्यासाठी कसूरी मेथीचा वापर करतो. पण अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणून ...
मागील दोन वर्षांपासून पर्यटन खात्याकडे व्यवसायाच्या वृद्धीसाठी नियोजनाचा अभाव असल्याने या वर्षी पर्यटकांचे प्रमाण घटण्यास कारणीभूत ठरले असल्याचे मत गोव्याच्या दोन माजी पर्यटन मंत्र्यांनी व्यक्त केले आहे. ...
पंजाबच्या लवली प्रोफेशनल यूनिव्हर्सिटीच्या (LPU) विद्यार्थ्यांनी देशातील पहिली स्मार्ट बस तयार केली आहे. सौर ऊर्जेवर चालणारी ही बस डायव्हरलेस असणार आहे. ...
Maratha Reservation : एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मराठा समाजाला देण्यात आलेले 16 टक्के आरक्षण तातडीने रद्द करावे, अशी मागणी जलील यांनी याचिकेद्वारे केली आहे. ...