भक्त ही अशी व्यक्ती आहे, जिला जीवनात स्वत:साठी काही राखून ठेवायचे नाहीये किंवा त्या व्यक्तीला जीवन उद्यासुद्धा जगायचे नाहीये. असा भक्त हा नेहमीच आजच्यापुरता म्हणजे वर्तमानात जगणारा असतो. ...
दुधाच्या पिशव्यांवर बंदी घातलेली नसून दूध पिशव्यांच्या विल्हेवाटीसाठी दोन महिन्यांत पर्याय शोधण्याचे आवाहन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी मंत्रालयात आयोजित दूध व्यावसायिकांच्या बैठकीत केले. ...
राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे निवारण करण्यासाठी टंचाईच्या कालावधीतच संबंधित कामे पूर्ण व्हावीत यासाठी निविदांचा कालावधी कमी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या उपसमितीने घेतला असून त्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ...
सरकारतर्फे सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेत गोवर-रुबेलाची लस टोचून घेतल्यानंतर ताप व उलटी येऊन आजारी पडलेल्या ऋषिकेश शिवानंद डोंबाळे (९) या चौथीतील विद्यार्थ्यांचा सोमवारी रात्री शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ...
शेतकऱ्यांमधील नाराजी, शेती मालाला न मिळणारे भाव, वाढती बेरोजगार, व्यापम घोटाळा याविषयी ग्रामीण जनतेत मोठी नाराजी होती. त्याचा लाभ उठवत भाजपा सरकार सत्तेतून बाहेर करण्याची संधी काँग्रेसला होती. ...
निकालाच्या आदल्या दिवसापर्यंत भाजपाच विजयी होईल आणि आपणच मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ, अशा गर्वात फिरणाऱ्या वसुंधरा राजे यांचे राजस्थानी मतदारांनी गर्वहरण केले. ...
सत्ताविरोधी वातारवरणाचा सामना करावा लागलेल्या काँग्रेसला जेवढ्या मोठ्या पराभवाची अपेक्षा नव्हती त्यापेक्षा जास्त फरकाने मिझोराममध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. ...