स्टार्टअप इंडिया योजनेला विविध स्तरातून प्रतिसाद मिळत असतानाच राज्यात एकूण १२ स्वायत्त महाविद्यालयांमध्ये इनोव्हेशन अॅण्ड इन्क्युबेशन सेल उभारण्यात येणार आहेत. ...
आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबातील महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष धोरण आखण्याची शिफारस राज्य महिला आयोगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ...
महाराष्ट्र -तेलंगणा राज्याच्या वादात ती १४ गावे महाराष्ट्र शासनाचीच असतानाही येथील नागरिकांनी शुक्रवारी तेलंगणा राज्याच्या आसिफाबाद विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी रांग लावल्याचे चित्र दिसून आले. ...
राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र शासनाकडे ७ हजार ९६२ कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला असून जास्त निधी मिळावा, अशी मागणी केल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ...
मातृभाषेतील शिक्षणाच्या बाजूने समाजाला उभे करणे हे कितीही आव्हानात्मक असले तरी आजच्या प्रतिकूल परिस्थितीत याकरता जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. ...