पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
पंतप्रधान जनऔषधी योजनेंतर्गत गरीब रुग्णांना परवडणाऱ्या किमतीमध्ये औषध व सामग्री उपलब्ध होत आहे. ...
समाजात महिलांवरील अत्याचार ही समाजापुढील मोठी समस्या झाली आहे. ...
जुलै महिन्यातील पावसाळ्यात बेस्ट चालकाच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात जखमी झालेल्या ऐश्वर्या वंजारे (१७) हिला अद्याप बेस्ट प्रशासनाकडून कुठलीही मदत मिळाली नाही. ...
मैत्रिणीची छेड काढणा-या एका व्यक्तीची हत्या करण्याचा प्रकार सहा महिन्यांपूर्वी बोरीवली परिसरात घडला होता. ...
बोरीवली पश्चिमेकडील गोराई क्रमांक २ येथील रहिवाशांना गेल्या एक महिन्यापासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ...
मुंबई उपनगरातील लाखो वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले पाठवून अदानी कंपनीने सुरू केलेल्या लुटीविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. ...
चुनाभट्टीत डोंगराच्या कडेला असलेले मोहम्मद इलियास खान यांचे घर गुरुवारी दुपारी कोसळले. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त देशभरातून आलेल्या आंबेडकरी अनुयायांना साहाय्य व्हावे यासाठी पश्चिम रेल्वेतर्फे विविध ठिकाणी मदत केंद्रे स्थापन करण्यात आली होती. ...
महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतिस्थळाला वंदन केल्यानंतर लाखो अनुयायी गुरुवारी परतीच्या वाटेवर निघाले. ...
मावळात तब्बल बत्तीस वर्षे शिक्षक म्हणून सेवा केली. ...