राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पीक उत्पादकतेवर परिणाम झाल्याची कबुली देत यंदा नव्या निकषावर दुष्काळाची घोषणा केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अमरावती येथे दिली. ...
रामदास आठवले आज पुण्यात आले होते, त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राजकारणासह विविध विषयांसंदर्भात चर्चा केली. दलित, बहुजन ही काँग्रेसची मते बहुजन वंचित ...
नवरात्रीचं पर्व सुरू असून अनेक लोक देवीची पूजेसोबतच नऊ दिवस उपवास करतात. त्यातील काही लोक 9 दिवस फक्त पाणीचं पितात तर काही लोकं फक्त नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात. ...
मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटातील उपउपांत्य पूर्व सामन्यात विकास धारियाने तिसऱ्या सेटमध्ये व्हाईट स्लॅमची नोंद करत २५-१०, ५-२५, २५-१ जितेंद्र काळेवर मात केली. ...