महाविध्वंसक तांडवात लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ५२ गावं उद्ध्वस्त झाली. हजारो घरं जमीनदोस्त झाली. माणसांच्या मरणाचं तर तांडवच त्या अंधारपहाटी सुरू होतं. ...
या घटनेची हकीकत अशी की, २३ जानेवारी २०१३ रोजी दुपारी ४ च्या सुमारास आरोपी संगीता साळवे (रा. चांडगाव, ता. इंदापूर) हिने १२ वर्षीय मतिमंद पीडित अल्पवयीन मुलीला मधल्या सुटीत स्वत:च्या घरी घेऊन गेली. ...
अलीकडच्या काळात काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष लोकांचे प्रश्न हाती घेऊन रस्त्यावर उतरत असताना शिवसेना मात्र आवाज हरविल्यागत आस्ते कदम टाकताना दिसत आहे. महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष असूनही या पक्षाची आक्रमकता नजरेस पडत नाही. संघटनात्मक पदाधिकारीही सुस्त ...
किर्लोस्कर न्युमॅटिक कंपनीतील १३१ कामगारांना बडतर्फ करण्यात आले आहे . त्यामुळे कंपनीच्या समोर या कामगारांनी गेले ४१ दिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे. ...