बोंडअळी तसेच अवकाळी पाऊस, वादळासह आदी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भभपाईपोटी महाराष्ट्राला राष्ट्रीय आपत्ती आकस्मिक निधीतून (एनसीसीएफ) फक्त ६९.७६ कोटी रुपयेच मंजूर करण्यात आले आहेत. ...
वित्त संस्थांची (एनबीएफसी) रोख तरलता कमी झाली आहे. त्यामुळे त्यांची कर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तामुळे फक्त ५० मिनिटांत मुंबई शेअर बाजार सेन्सेक्स ११२८ अंकांनी गडगडला. ...
मुंबईतील सर्वात धोकादायक बीच म्हणून ओळख असलेल्या मालाड पश्चिम येथील आक्सा बीचवर शुक्रवारी दुपारी २ वाजता तीन मुले पाण्यात बुडत असताना, येथील जीवरक्षकांनी पाण्यात उड्या टाकून त्यांना सुखरूप बाहेर काढले. ...