अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी भाजपाच्या निवडणुकीतील घोषणा 'मोदी है तो मुमकिन है' याचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत. ...
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक गुरुवारी (13 जून) विस्कळीत झाली आहे. सलग चौथ्या दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे. कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. ...
ओबीसींचे तीन तुकडे करण्याविरोधात सर्वांनी एकत्र येत लढा उभारण्याची गरज आहे. केंद्र सरकारने न्या.रोहिणी आयोग नेमून आरक्षणाचा ओबीसींतील काही घटकांना लाभ होतो असे कारण देत ओबीसींचे तीन भाग करण्याचे काम सुरू केले आहे. ...
वायू चक्रीवादळ आज गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. गुजरातच्या काही भागांत गुरुवारी ‘वायू’ वादळ धडकणार असल्याने समुद्र किनाऱ्यावरील 3 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे ...
काही ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने आणि गटाराचे किंवा नाल्याचे झाकण उघडे राहिल्याने नागरिकांना आपला जीव गमावल्याच्या घटना सुद्धा यापूर्वी घडलेल्या आहेत. याला कारण एकच, अर्धवट नालेसफाई! ...
तलावांमधील जलसाठा कमी होत चालल्याने पाणीटंचाईची अधिकच झळ मुंबईकरांना बसत आहे. दरम्यान, भातसा धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात विसर्ग झडपांत तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता. ...
नाशिकचाही ‘स्मार्ट सिटी’ योजनेत नंबर लागला म्हणून नाशिककरांना मोठा आनंद झाला होता; पण ज्या पद्धतीने त्या अंतर्गतची कामे होताना दिसत आहेत, सदरचा आनंद टिकू शकलेला नाही. ...