‘‘केंद्रातील मोदी सरकार थापाडे आहे. योजना, आश्वासने आणि थापांचा पाऊस पाडणा-या सरकारला दुष्काळ कुठे आहे हे दिसत नाही. केवळ गाजराची शेती बहरली आहे असा टोला उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कामावर लगावला. ...
महिला अत्याचाराच्या संदर्भात 'मी टू' मोहीम सोशल मीडियावर जोर झरत असताना राजकीय पक्षांचेही बुरखे फाटताना दिसत आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही समावेश होण्याची शक्यता आहे. ...
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू मंगळवारी गोवा भेटीवर येत आहेत. त्यांच्या हस्ते अंतराळ सहकार्याविषयीच्या एका परिषदेचे येथे उद्घाटन केले जाणार आहे. नायडू हे अलिकडे दुसऱ्यांदा गोवा भेटीवर येत आहेत. यापूर्वी ते एनआयटीच्या पदवीदान सोहळ्याला आले होते. ...
भाजपाला राम मंदिर बांधायला जमत नसेल तर आम्ही अयोध्येत राम मंदिर बांधू, असे आव्हान देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या दिवशी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. ...