लक्ष्मी मुकादमभारत हा विविधतेने नटलेला देश आहे. प्रत्येक राज्यात, जिल्हयात, गावात, समाजात अगदी कुटुंबव्यवस्थेतील चालीरीती, रूढी, परंपरा यात विविधता, भिन्नता दिसून येते. समतोलच्या संपर्कात येणारी मुलेही भिन्न राज्यांतील, संस्कृतींतील, भिन्न भाषा बोलण ...
याविषयी, विल्सन महाविद्यालयाचा विद्यार्थी रौनक शेखावत याने सांगितले की, साधारण दीड वर्षापूर्वी गांधी शांती परीक्षा दिली, तो अनुभव वेगळा होता. लहानपणापासून मुंबई सर्वोदय मंडळ हाकेच्या अंतरावर ...