सेरेब्रल पाल्सी हा मेंदुशी संबंधित विकार आहे. मेंदुला आघात झाल्यामुळे आकलनक्षमता, शिकणे, बुद्धी, स्वभाव, वाचा, हात, पायांच्या हालचाली यांसह अन्य बाबींवर परिणाम होतो... ...
वेस्ट इंडिजने भारतातील आपला अखेरचा कसोटी सामना 14 डिसेंबर 1994 मध्ये जिंकला होता. हा सामना मोहाली येथे खेळवण्यात आला होता. पण 1994 सालानंतर वेस्ट इंडिजला भारतात एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. ...
सोनू नेहमीच सामाजिक विषयावर भाष्य करत असतो. तो ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर त्याची मते नेहमीच मुक्तपणे मांडत असतो. त्याने नुकतेच स्वच्छते संदर्भात त्याचे एक मत मांडले आहे. ...
बीसीसीआयने काही मोफत प्रवेशिका संघटनेकडे मागवल्या होत्या. या वाढीव प्रवेशिका देण्यास संघटनेने नकार दिला होता. त्यामुळे आता बीसीसीआयने हा सामना इंदूरला न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. ...