राष्ट्राध्यक्षांनी बडतर्फ केलेले पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांच्या पाठीशी श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष कारू जयसूर्या उभे राहिल्याने भारताच्या दक्षिणेकडील शेजारी देशात दोन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या घटनात्मक पेचप्रसंगात नवी भर पडली. ...
कमी पावसामुळे यंदा पाऊस देशातील डाळींचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून डाळींची आयात वाढण्याची शक्यता आहे, पण या आयातीत डाळी विषारी असल्याचे समोर आले. ...
न्यायालयातील प्रलंबित खटल्यातील कागदपत्रांचा पसारा कमी करण्यासाठी आता राज्यभरातील विविध कोर्टांतील १८५५ विधि (न्यायिक) अधिकाऱ्यांना लॅपटॉप दिले जाणार आहेत. ...