आश्विन अमावास्या अर्थात लक्ष्मीपूजनाचा दिवस व्यावसायिक आणि घरोघरीदेखील अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो, त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र लक्ष्मीपूजनाचा सोहळा उत्साहात होताना दिसून आला. ...
माणगाव तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस चालू होता. त्यातच मंगळवारी दुपारनंतर अचानक विजांच्या कडकडाटासह आलेल्या चक्रिवादळाने लोणेरे व गोरेगाव परिसरात मोठा धुमाकूळ घातला. ...
‘माझ्या मुलाला न्याय मिळाला नाही, पण मराठा समाजातील इतर युवकांना तरी सरकारने न्याय द्यावा’, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू पावलेल्या रोहन तोडकर या आंदोलकाच्या वडिलांनी केले आहे. ...
रायगड किल्ल्याच्या संवर्धनाकरिता शासनाने भरघोस निधी मंजूर केला असून, या संवर्धनाच्या कामामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार प्राप्त झाला आहे. ...
लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्ताला सोनेखरेदी जोरात होईल, ही अपेक्षा ठाण्यात फोल ठरली, तर डोंबिवलीत ती काही अंशी खरी ठरली असली, तरीही आता सराफांची भिस्त ही उद्याच्या पाडव्यावर आणि परवाच्या भाऊबीजेवर आहे. ...
मागील २० महिन्यांत ठाणे शहर पोलिसांचा हेल्पलाइन क्रमांक जवळपास ३८ हजार वेळा खणखणला, अशी माहिती ठाण्यातील अधिकार फाउंडेशन या संस्थेने केलेल्या माहितीच्या अधिकाराखाली समोर आली आहे. ...
आमदार नरेंद्र मेहता यांनी पक्षातील महत्त्वाची पदे बाहेरून आलेल्यांना दिल्याने निष्ठावंत दुखावले आहेत. या नाराजांनी अटल फाउंडेशनची स्थापना करून वेगळी चूल मांडली आहे. ...
कल्याण कृषी उत्पन्न बाजारात (एपीएमसी) भाज्यांची आवक वाढल्याने त्यांचे भाव घसरले आहेत. दिवाळीत अनेकांनी मिठाई व फराळाला प्राधान्य दिल्याने भाजी मार्केट ओस पडले आहे. पाच दिवसांपासून बाजार थंड आहे. ...
वसई विरार महानगरपालिका हद्दीतील प्रभाग आय समितीच्या सांडोर येथील जमीनीबाबत गैरव्यवहार झाला असून त्यात मूळ मालकाच्या सातबाऱ्याच्या उता-यात खाडाखोड करून खोटी कागदपत्रे बनवली गेली आहेत. ...