लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘लोकमत’चे छायाचित्रकार संदेश रेणोसे यांना पुरस्कार - Marathi News | Photographer of 'Lokmat' Mr. Renose win award | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘लोकमत’चे छायाचित्रकार संदेश रेणोसे यांना पुरस्कार

महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेत ‘लोकमत’चे छायाचित्रकार संदेश रेणोसे विजेते ठरले आहेत. सुप्रसिद्ध छायाचित्रकार अतुल लोके यांनी प्राप्त छायाचित्रांचे परीक्षण करून विजेत्यांची निवड केली आहे. ...

कृषी महोत्सवाचा शेतकऱ्यांना लाभ होणार - रवींद्र चव्हाण - Marathi News | Farmers will benefit from the Agri Festival: Ravindra Chavan | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कृषी महोत्सवाचा शेतकऱ्यांना लाभ होणार - रवींद्र चव्हाण

कृषी महोत्सव सामान्य शेतक-यांसाठी व्यासपीठ आहे. कृषी शेती आणि मत्स्य शेतीत आर्थिक सुबत्तेची ताकद आहे, त्यामुळे रोजगारासाठी युवकांनी शहराकडे न वळता तंत्रज्ञानाची जोड घेऊन शेतीचा विकास करून आदर्श शेतकरी बनण्याचा दृष्टिकोन ठेवावा ...

विकास निधीस कळंबोली स्टील मार्केटमधील व्यापाऱ्यांचा विरोध - Marathi News | Opposition to traders in the development fund of Kalamboli Steel Market | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विकास निधीस कळंबोली स्टील मार्केटमधील व्यापाऱ्यांचा विरोध

लोह-पोलाद बाजाराच्या आवारात नेमकी काय काय कामे केली, कुठे निधी खर्च केला याचा पहिला लेखाजोखा मांडा आणि मगच विकास निधी मागा, अशा शब्दात व्यापाºयांनी बाजार समितीला सुनावले. ...

थंडीच्या लाटेने रायगड जिल्हा गारठला, गरम कपडे घेण्यासाठी लगबग, जागोजागी शेकोट्या पेटल्या - Marathi News | Cold wave rises to Raigad district, starts hot clothes, wakes up fire | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :थंडीच्या लाटेने रायगड जिल्हा गारठला, गरम कपडे घेण्यासाठी लगबग, जागोजागी शेकोट्या पेटल्या

गेल्या दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. अचानक हवामानात बदल होऊन वातावरणात कमालीचा गारवा आला आहे. ...

महाकाय कचऱ्यामुळे जिल्हा आपत्तीच्या उंबरठ्यावर, कचरा विल्हेवाट केंद्र उभारण्याची गरज - Marathi News |  The need for setting up a garbage disposal center at the threshold of district evil due to the massive dump | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाकाय कचऱ्यामुळे जिल्हा आपत्तीच्या उंबरठ्यावर, कचरा विल्हेवाट केंद्र उभारण्याची गरज

रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने नागरीकरण वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात निर्माण होणाºया कचºयाचे प्रमाण हे दिवसाला सुमारे १५० टनापेक्षा अधिक आहे. ...

नवीन शेवा ग्रामस्थांना ५.२५ हेक्टर जमीन, विधानसभा उपाध्यक्षांचे निर्देश - Marathi News | 5.25 hectare land for new Sheva villagers, directors of the state assembly | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नवीन शेवा ग्रामस्थांना ५.२५ हेक्टर जमीन, विधानसभा उपाध्यक्षांचे निर्देश

नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा या दोन्ही गावांच्या पुनर्वसनाबाबत विनंती अर्ज समिती अध्यक्ष तथा विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांनी सेक्टर ४८ मधीलच ५.२५ हेक्टर जमीन ग्रामस्थांना देण्याचे निर्देश शुक्रवारी (२८) झालेल्या बैठकीत शासनाला दिल्याची माहिती आ.मनोह ...

छत्तीस देशांतील शासकीय अधिकाऱ्यांची जेएनपीटीला भेट   - Marathi News | Visit to JNPT of government officials from thirty-six countries | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :छत्तीस देशांतील शासकीय अधिकाऱ्यांची जेएनपीटीला भेट  

भारतातील जेएनपीटी बंदराला मोठ्या संख्येने भेट देणाºया विदेशी शिष्टमंडळासाठी विशेष अभ्यास दौºयाचे आयोजन जेएनपीटीने केले होते. ...

गायमुख-मीरा रोड मेट्रोला संजय गांधी उद्यानाचा अडथळा, १.२ किमी मार्गासाठी अडथळ्यांची शर्यत - Marathi News | Sanjay Gandhi park obstacle in Gaumukh-Meera Road metro, 1.2 km road block hurdles | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गायमुख-मीरा रोड मेट्रोला संजय गांधी उद्यानाचा अडथळा, १.२ किमी मार्गासाठी अडथळ्यांची शर्यत

एमएमआरडीएने गेल्या महिन्यात गायमुख ते शिवाजी चौक, मीरा रोड या मेट्रो-१० च्या सविस्तर प्रकल्पास मान्यता दिली असून त्याचे श्रेय घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांत चढाओढ लागली असली, तरी त्याच्या मार्गात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा मुख्य अडथळा राहणार असल ...

नाशिककरांच्या विरोधामुळे शहापूर तालुक्याचा पाणीप्रकल्प रखडला, दीड लाख रहिवासी तहानलेले - Marathi News | Shahpur taluka water tribunal stops, 1.5 lakh people thirsty due to opposition from Nashik | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नाशिककरांच्या विरोधामुळे शहापूर तालुक्याचा पाणीप्रकल्प रखडला, दीड लाख रहिवासी तहानलेले

भावली धरणातील पाणीपुरवठा झाल्यास शहापूर तालुक्यातील ११३ गावांतील सुमारे एक लाख ६० हजार ग्रामस्थांची तहान भागणार आहे. ...