द्रोणागिरी नोड परिसरातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील सिडकोच्या जागेवर टाकण्यात येत असलेला कचरा आणि ठेवण्यात आलेल्या सामनाला गुरुवारी अचानक आग लागली. ...
महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेत ‘लोकमत’चे छायाचित्रकार संदेश रेणोसे विजेते ठरले आहेत. सुप्रसिद्ध छायाचित्रकार अतुल लोके यांनी प्राप्त छायाचित्रांचे परीक्षण करून विजेत्यांची निवड केली आहे. ...
कृषी महोत्सव सामान्य शेतक-यांसाठी व्यासपीठ आहे. कृषी शेती आणि मत्स्य शेतीत आर्थिक सुबत्तेची ताकद आहे, त्यामुळे रोजगारासाठी युवकांनी शहराकडे न वळता तंत्रज्ञानाची जोड घेऊन शेतीचा विकास करून आदर्श शेतकरी बनण्याचा दृष्टिकोन ठेवावा ...
लोह-पोलाद बाजाराच्या आवारात नेमकी काय काय कामे केली, कुठे निधी खर्च केला याचा पहिला लेखाजोखा मांडा आणि मगच विकास निधी मागा, अशा शब्दात व्यापाºयांनी बाजार समितीला सुनावले. ...
नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा या दोन्ही गावांच्या पुनर्वसनाबाबत विनंती अर्ज समिती अध्यक्ष तथा विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांनी सेक्टर ४८ मधीलच ५.२५ हेक्टर जमीन ग्रामस्थांना देण्याचे निर्देश शुक्रवारी (२८) झालेल्या बैठकीत शासनाला दिल्याची माहिती आ.मनोह ...
एमएमआरडीएने गेल्या महिन्यात गायमुख ते शिवाजी चौक, मीरा रोड या मेट्रो-१० च्या सविस्तर प्रकल्पास मान्यता दिली असून त्याचे श्रेय घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांत चढाओढ लागली असली, तरी त्याच्या मार्गात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा मुख्य अडथळा राहणार असल ...