आगामी लोकसभा निवडणुकीत शेतक-यांमधील असंतोषाचा मुद्दा कळीचा ठरणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी त्याची चुणूक दाखवून दिली आहे. ...
भारताने भूतानला त्या देशाच्या बाराव्या पंचवार्षिक योजनेसाठी ४,५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भूतानचे पंतप्रधान लोते त्शेरिंग यांच्यात शुक्रवारी झालेल्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली. ...
कांदा निर्यातीवर देण्यात येणारी ५ टक्के सबसिडी वाढवून १० टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्या देशात कांद्याचे दर कोसळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ...
मोदी देशात फूट पाडण्याचे काम करीत आहेत. नाटके करण्यात हुशार असल्याने ते खरे ‘नटसम्राट’ आहेत. भाजपा सरकार गरिबांचा नाही, तर अंबानी-अदानींसारख्या बड्या उद्योजकांचा विकास करीत आहे. ...
मालवाहू जहाजांची गर्दी असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्टचे चित्र बदलून जल पर्यटनाच्या माध्यमातून जागतिक दर्जाची सेवा उपलब्ध करण्याकडे मुंबई पोर्ट ट्रस्टने लक्ष केंद्रित केले आहे. ...