देशभरात विरोधी वातावरण असल्याचा समज असतानाही भाजपलाच बहुमत मिळाल्याने धक्का बसलेल्या विरोधकांनी भाजपकडून ईव्हीएम हॅक करण्यात येत असल्याचा दावा केला आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे. मात्र, २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाश ...
आधार नोंदणी, अद्ययावतीकरण करण्यासाठी नागरिकांना हेलपाटे घालावे लागत असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी राज्यात विविध बँकांमध्ये आधार नोंदणी केंद्रे स्थापन करण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आल्या आहेत. ...
कर्नाटकातील आमदार फोडीची लागण गोव्याला लागली, तशी ती राजस्थान आणि मध्य प्रदेशातही लागू शकते. कारण या राज्यांतील कॉँग्रेसचे संख्याबळ बहुमताच्या काठावर आहे. पश्चिम बंगालमध्येही ...
वसई - विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रातील खेळाच्या मैदानासाठी आरक्षित जमीन हडप करून चक्क ९ अनधिकृत बंगले बांधल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
पावसाळ्यामध्ये धबधबे, धरणे, तलाव किंवा नदी परिसरात फिरायला जाण्याच्या अनेकांच्या प्लॅनचा पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या मनाई आदेशाने विचका होणार आहे. ...