वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाच्या आगाखान पॅलेस समोरच्या सव्वा किलोमीटर अंतराच्या मार्गाला हरकत आली आहे. मात्र, तो मार्ग तिथूनच जाणे फायद्याचे आहे. ...
भारत युवा पिढीचे सर्वाधिक प्रमाण असणारे राष्ट्र आहे. राष्ट्रशक्ती प्रबळ करण्यासाठी युवकांचे खंबीर कवच असणे आवश्यक आहे. राष्ट्राची शक्ती वाढवण्यासाठी भूदल, नौदल वायूदल, सतत कार्यरत असतात. ...
संरक्षण मंत्रालय येत्या काळामध्ये ५ हजार कोटी रुपयांच्या वस्तू आणि सेवा खरेदी करणार आहे. त्यासाठी दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या (डिक्की) १ हजार पुरवठादारांना तयार केले जाणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाचे सचिव अजयकुमार यांनी सांगितले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त लोकांना भुलवण्यासाठी म्हणूनच योजना जाहीर करतात. बोललेले काहीही त्यांना करून दाखवता आलेले नाही. त्यामुळे आता या वेळी कितीही आश्वासने दिली तरी त्यावर मतदार विश्वास ठेवणार नाहीत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण ...
मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे रेल्वे स्थानकातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी काही रेल्वेगाड्यांमधील एससी ३ डब्यांना एसी चेअर डब्यांमध्ये, तर स्लीपर डब्यांना आरक्षित द्वितीय श्रेणीतील डब्यांमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
पुणे शहरामध्ये एक महिन्यापासून हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. त्याचा परिणाम पिंपरी-चिंचवड शहरातही जाणवू लागला आहे. कामानिमित्त शहरातून पुण्यामध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. ...
सोनसाखळी चोरीचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहून त्यानुसार सोनसाखळी चोरणाऱ्या तीन आरोपींना वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सहा गुन्हे उघडकीस आले असून, १० तोळे सोन्याचे दागिने आणि दोन दुचाकी असा तीन लाखांचा ऐवज हस्तगत केला. ...