साधारणतः पावसाळ्यामध्ये डोकं वर काढणारा डेंग्यू हा आजार अनेकांच्या मृत्यूचंही कारण ठरतो. डेंग्यूच्या लक्षणांमध्ये ताप येणं हे अत्यंत महत्त्वाचं लक्षण समजल जातं. ...
काँग्रेसचे नेते राहुल गांधी लोकसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक झाले आहेत. शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफीवरून गुरुवारी त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ...
या घराचा कॅप्टन असल्याने अभिजीत केळकर या नॉमिनेशन कार्यापासून सेफ आहे. तर नेहा आणि वीणा या टास्कमध्ये जाणारी पहिली जोडी ठरली आणि दोघींनी सुध्दा एकमेकींना तिकीट देण्यास साफ नकार दिला. ...
हिमालयातील अतिउंचीवर आयोजित केलेल्या एका पदभ्रमण मोहिमेतील दुर्दैवी घटनेमध्ये आपला मुलगा गमावलेल्या पालकांनी अशा दुर्घटना टाळाव्यात आणि कमी व्हाव्यात या हेतूने एक जनहित याचिका दाखल केली होती. ...