पश्चिम बंगालमध्ये रविवारी ‘सीबीआय’ विरुद्ध स्थानिक पोलिसांमध्ये उघड संघर्षाची ठिणगी पडल्यानंतर, राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंडाचे निशाण फडकावत केंद्र सरकारच्या राजकीय दादागिरीविरुद्ध कोलकाता शहराच्या मध्यवर्ती मेट्रो सारणी भागात धरणे स ...
१९७१ च्या कायद्याऐवजी लोकपाल कायद्यानुसार लोकायुक्त कायदा करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मान्य केले; मात्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारचा हा प्रस्ताव फेटाळून लावत आपले उपोषण सुरूच ठेवले. ...
सदनिका मालकांच्या परवानगीशिवाय विकासक सोसायटीच्या मोकळ्या जागेत अतिरिक्त बांधकाम करू शकत नाही, असा महत्त्वाचा निर्वाळा उच्च न्यायालयाने शनिवारी दिला. ...
मेल, एक्स्प्रेसच्या टक्कर, गाड्या रुळांवरून खाली घसरणे अशा मोठ्या अपघातांत गेल्या पाच वर्षांत एकूण ४१९ प्रवाशांना प्राण गमवावा लागला; तर १ हजार २४ प्रवासी जखमी झाले. ...
अक्कलकोट येथे शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ते पंढरपूर येथे दर्शनासाठी निघाले असता, वाटेतच झालेल्या अपघातात कोकणे आणि सावंत कुटुंबीयांवर काळाने झडप घातली. ...
कर्करोग म्हटला की जीवनाचा अंत होणारच, असा काहीसा विचार सामान्यांच्या मनात रुजला आहे. त्यामुळे कर्करोगाचे निदान झाले की आपण जगण्याची आशा नाही, असा समज रुग्ण करून घेतात. ...
जकात कर रद्द, मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची साडेसात हजार कोटींची थकबाकी, सातवा वेतन आयोगाचा भार, यामुळे महापालिकेचे आर्थिक गणित बिघडण्याची चिन्हे आहेत. ...
पुण्याच्या मोहसीन शेख हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या धनंजय देसाईने आपण यापुढे खटला संपेपर्यंत हिंदू राष्ट्र सेनेच्या एकाही कार्यक्रमात सहभागी होणार नाही, अशी हमी उच्च न्यायालयाला दिली. ...