मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्यंत ५० हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचे महावितरणचे उद्दिष्ट असून, या योजनेस राज्यातील शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ...
अभिनेत्री नर्गिस फाखरी दीर्घकाळानंतर बॉलिवूडच्या कुठल्या चित्रपटात झळकणार आहे. होय, नर्गिसचा ‘अमावस’ हा हॉरर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तूर्तास या चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये बिझी आहे. दुसरीकडे नर्गिस गायब आहे. ...
आर्थिक संकटात सापडलेल्या पॉलिहाऊस- शेडनेट धारक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. ...
अलीकडे ‘स्टारी नाईट्स 2’ या चॅट शो दरम्यान कॅटने भरभरून गप्पा मारल्या. इंडस्ट्रीतील अनेक मित्रांबद्दल ती बोलली. केवळ इतकेच नाही तर व्हिडिओ मॅसेजद्वारे कॅटरिनाचा एक खास मित्रही यावेळी दिसला. हा खास मित्र कोण तर आमिर खान. ...
सप्टेंबर २०१८ पासून झालेली सर्व औद्योगिक वीज दरवाढ संपूर्णपणे रद्द करण्यात यावी. राज्यातील औद्योगिक वीज दर नोव्हेंबर २०१६ च्या आदेशानुसार मार्च २०२० पर्यंत कायम ठेवण्यात यावेत. ...
बदलणारी जीवनशैली आणि वाढत्या प्रदूषणामुळे प्रत्येकानेच आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. सध्या अगदी लहानग्यांपासून तरूणांना आणि वद्धांनाही सतावणारी समस्या म्हणजे, हृदयविकार. ...