बदलापूर येथील बीएसएनएलच्या कार्यालयाने गेल्या महिन्याचे ५ लाख १७ हजार रुपयांचे वीज बिल न भरल्याने, बदलापूर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी बीएसएनएलची विद्युत सेवा अखेर खंडित केली आहे. ...
मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतअनेक बदल झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 50 रुपयांपासून ते 1 हजार रुपयांपर्यंतच्या नोटांमध्येही बदल करण्यात आले. ...
आज करिअरमध्ये यशस्वीरित्या वाटचाल करत असताना फातिमा आपले स्ट्रगलही विसरलेली नाही. त्यामुळे संघर्षाचा काळच फातिमाला भविष्यात आणखी चांगलं काम करण्याची नवी प्रेरणा आणि बळ देते असे फातिमा सांगयला विसरत नाही. ...
येत्या दोन वर्षात महावितरण द्वारे राज्यात 3200 मेगावॅट सोलार प्रकल्प उभारण्यात येतील, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत दिली. ...
अंबरनाथमधील वीज वितरण विभागाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आणि वाढत्या वीज दराच्या विरोधात स्वाभिमान संघटनेच्या वतीने आमरण उपोषण बुधवारपासून सुरू करण्यात आले आहे. ...