चांगला आणि परिपूर्ण आहार घ्यायचा असेल, तर आहारात काही गोष्टींचा समावेश करणे अत्यावश्यक असते. ...
मीरा-भाईंदर महापालिकेने शहरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली ...
भटकंती करुन संसाराचा गाडा हाकणाऱ्या वडार समाजातील एक कुटुंब सध्या येथील आलोंडा भागात वास्तव्यास आहे... ...
नालासोपारा पूर्व येथून बुधवारी मध्यरात्री दहा वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला अवघ्या आठ तासात तुळींज पोलिसांनी अटक केली आहे. ...
डहाणू ते झाई या किनारी भागात थोड्या अवधीतच मद्याची दुकानं वाढत आहेत. ...
आदिवासी एकता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकल्पाला अर्थसहाय्य करणा-या जपान मधील जिका कंपनीच्या पदाधिका-यांना नवसारी (गुजरात) येथे दिला आहे. ...
जव्हारच्या वाळवंडा भागात २५ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी परिसरात घबराट निर्माण झाली होती. ...
रायगड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे, अपुरा औषध पुरवठा, सोनोग्राफी मशिन्स बंद अशा विविध कारणांमुळे माता-बाल मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. ...
प्राथमिक विभागातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याचे जिल्हा परिषद प्रशासन फक्त आश्वासन देऊन तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहे. ...
रायगड-रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारे सावित्री नदीवरील दादली व टोळ हे दोन्ही पूल कमकुवत झाले आहेत ...