निवडणुकांमधील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची माहिती आघाडीच्या प्रसारमाध्यमांत जाहिराती देऊन जनतेला न सांगितल्याने न्यायालयाचा अवमान झाला असून त्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व निवडणूक आयोगाला नोटिसा बजावल्या आहेत. ...
भारत स्वतंत्र झाल्यानंतर झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकांत (१९५१) हिमाचल प्रदेशमधील किन्नोर येथून सर्वांत प्रथम मतदान केलेले श्यामसरन नेगी यांची प्रयत्नपूर्वक सारी माहिती मिळवून निवडणूक आयोगाने त्यांना शोधून काढले. ...
कुर्ला रेल्वे स्थानकावर बनविण्यात येणाऱ्या दूषित लिंबू सरबताचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. रेल्वे प्रशासनाने फलाटांवरील अशा सरबतांच्या विक्रीवर बंदी आणल्यानंतर आता महापालिका प्रशासनही जागे झाले आहे. ...
राज्यात कायदा व सुव्यवस्थेसंबंधी अनेक प्रलंबित प्रश्न आणि लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाही या पदावर सरकारने पूर्णवेळ नियुक्ती न केल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. ...
कमाल तापमानाचा पारा दिवसागणिक वाढतच असून, ३० मार्च रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येईल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला. ...
प्रस्तावित कोस्टल रोडमुळे प्रकल्पबाधित कोळीबांधव त्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनापासून वंचित राहू नयेत, यासाठी काय पावले उचललीत, अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला याबाबत माहिती देण्याचे निर्देश शुक्रवारी दिले. ...
अतिरेक्यांचे समर्थन करणारे देश आपल्या कारवाईला आणि निष्क्रियतेला योग्य ठरवीत दहशतवाद्यांना आश्रय देत राहतील आणि काही सबबी सांगत राहतील, अशा शब्दांत भारताने पाकिस्तानवर टीका केली आहे. ...