भारतीय संस्कृतीत होळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी वाईट प्रवृत्तींचे दहन करण्याकरीता होळी पेटवली जाते. मात्र, असे करताना अनेक वृक्षांचा नाहक बळी दिला जातो. ...
पालघर नगराध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे असून नगराध्यक्षपदाच्या युतीच्या उमेदवार डॉ. श्वेता मकरंद पाटील यांसह अन्य उमेदवारांच्या प्रचारासाठी सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे, आ. रवींद्र फाटक यांनी पालघरमध्ये तळ ठोकला आहे. ...
भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण असणार, हे अद्याप गुलदस्त्यात असले, तरी एकूणच चित्र पाहता काँग्रेसची भिस्त बहुतांशी राष्ट्रवादीवरच अवलंबून असणार आहे. ...
लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असली, तरी बदलापूर ग्रामीण भागात आचारसंहितेचे पालन केले जात नसल्याचे दिसत आहे. बदलापूर कर्जत राज्य महामार्गावर राजकीय पक्षांचे मोठमोठे बॅनर आजही झळकत आहेत. ...