सायंकाळी ६ वाजण्याच्या ठोक्याला रस्ते मार्गाने घरी परतणाऱ्या प्रवाशांसाठी आता अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. राज्यात सायंकाळी ६ ते ९ हा वेळ सर्वाधिक अपघातांचा वेळ ठरला आहे. ...
गेली बत्तीस वर्ष सुरु असलेल्या या स्पर्धेत दरवर्षी महाविद्यालयीन रंगकर्मींबरोबरच हौशी तसेच व्यावसायिक रंगभूमीवरचे कलावंतही आपल्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी सहभागी झाले होते. ...
बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक महिलांनी आपआपली ‘मीटू’ स्टोरी शेअर केली असताना आता बॉलिवूडमधील पुरूषही या मुद्यावर बोलत आहेत. अभिनेता साकिब सलीम यांनेही आपली ‘मीटू’ स्टोरी शेअर केली आहे. ...
किचनमधील असंच एक सर्वात स्वस्त औषध म्हणजे मीठ. घशात जेव्हाही खवखव किंवा वेदना होत असतील तर डॉक्टर नेहमीच मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायला सांगतात. ...