संसारिकांना आपल्या संसारामध्ये प्रपंचासहित जर परमार्थ साधता आला नाही तर ती आपली अधोगती ठरते. म्हणून आपल्याला प्रपंच चांगल्या प्रकारे सांभाळून परमार्थ साधता आला पाहिजे. ...
खाणपट्टय़ात राहणाऱ्या आदिवासी आणि कमकुवत समाजाच्या कल्याणासाठी स्थापन करायच्या जिल्हा खनिज विश्वस्त निधीवर केवळ खाण कंपन्यांशी संबंधित आणि हितसंबंधी नेते यांचीच वर्णी लावल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले असले तरी प्रत्यक्षात सर्वसमावेशक समित ...
होय, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी ‘बिग बॉस 12’चे मेकर्स आणखी एक शक्कल लढवू पाहत आहेत. येत्या आठवड्यात ‘बिग बॉस 12’मध्ये आणखी दोन वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याची चर्चा आहे. ...
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी ही चेन्नई-जोधपूर एक्सप्रेस थांबविली आहे. त्यानंतर, रेल्वेच्या प्रत्येक डब्याची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. ...